
बाल मेंदूचा पूर्ण विकास, हाच असे अमुचा ध्यास !
Latest posts
-

स्पर्धा आणि चढाओढ
अनेक पालकांना असे वाटते की मुलांच्या शिक्षणासाठी स्पर्धा किंवा चढाओढ अत्यंत आवश्यक आहे. खरे म्हणजे ही समजूत अगदी चुकीची आहे.
-

….गाळ काढा, झरे मोकळे होतील !
गावात एक विद्वान गृहस्थ आले होते. त्यांचे भाषण ऐकायला लोक जमले होते. पाहुण्यांनी चर्चेसाठी पुढील ओळी घेतल्या होत्या. “हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावू नये ! सोसता सोसवेना संसाराचा ताप, त्याने माय बाप होऊ नये !!” पाहुण्यांनी या कवनावर बरीच चर्चा केली. लोकांच्या असे लक्षात आले की आपण आपल्या घरातील बालकांकडे फारच
-

हेही शिक्षणच आहे.
हे शिक्षणच आहे. पण आपण त्याकडे शिक्षणाच्या नजरेतून बघत नाही. कारण फक्त शाळेतील वाचन, लेखन, गणित, शास्त्र यालाच आपण शिक्षण मानतो.